आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पैसा कमावण्यासाठी मनुष्याजवळ चांगले कौशल्य असायला हवे आणि खूप मेहनत करावी लागते. जेव्हा पैसा विपुल प्रमाणात असतो तेव्हा तो स्वप्न साकारण्यात मदत करतो. जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा आर्थिक आव्हाने उभी राहतात.
आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकतात. या वेगवगेळ्या कारणांमुळे उद्भवू शकतात जसे की नोकरी गमावणे, कर्ज, अचानकपणे औषधोपचारांवर होणारा खर्च, व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी. आर्थिक समस्या या नेहमीच चिंता, नातेंसंबंधांतील समस्या, तणाव, आरोग्य बिघडणे इत्यादींशी संबंधित असतात.
आपण आर्थिक समस्यांना कशा प्रकारे परिभाषित करू शकतो?
जेव्हा कर्जदार कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा दैनंदिन जीवनासाठी आणि त्याच्या गरजांसाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी संघर्ष करतो तेव्हा ही स्थिती तणावपूर्ण परिस्थिती म्हणून परिभाषित केली जाऊ शकते. पैसा हा अभाव आणि दु:खाशी संबंधित आहे. मालमत्तेचा तोटा किंवा मालमत्ता मूल्य कमी होऊ शकते.
आर्थिक समस्या आणि संकटांची चिन्हे काय असतात?
- पैशाचा प्रवाह विस्कळीत होणे
- कमाई पेक्षा खर्च जास्त असणे
- लोकांना दिलेली उधारी परत न मिळणे
- लोकांकडून घेतलेली उधारी परत करण्यास असमर्थ असणे
- सततच्या तणावामुळे चिंता आणि ताण येणे
मानव गुरुंच्या अनुसार, लोकांचा जेव्हा कायम त्यांच्या सभोवताली असणा-या विश्व शक्तीशी संपर्क तुटतो तेव्हा त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.
हे शक्य आहे?
- व्यत्ययाशिवाय पैशांचा प्रवाह सुरू राहणे?
- ठरलेल्या वेळी उधारी/कर्ज चुकवता येणे
- लोकांना दिलेली उधारी/उसने पैसे परत मिळणे?
- कमाईपेक्षा खर्च कमी असणे?
- आर्थिक समस्येमुळे निर्माण होणारी चिंता कमी करणे?
होय, हे निश्चितच शक्य आहे! जेव्हा लोक विश्व शक्तीशी संपर्क साधतात, आर्थिक समस्या चुटकी सरशी सुटतील.
विश्व शक्ती काय आहे?
सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.
या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आपण विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.
देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.
विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.
तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?
विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.
आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.
तुम्ही विश्व शक्तीच्या संपर्कात कसे येऊ शकता?
मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.
वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.
याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?
विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्चस्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची काही कंपनात्मक तरंगासह उर्जा असते. व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो/कार्य करतो त्याची सुद्धा उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.
जेव्हा व्यक्ती आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपन तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्तीत आणि घरात प्रसारित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील अब्जावधी पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.
दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.
याचा परिणाम म्हणून व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.
- अधिक पैसे मिळविण्याच्या नवीन संधी उपलब्ध असतील आणि आपला खर्च उत्पन्नापेक्षा कमी असेल आणि आपण पैसे वाचवू शकाल.
- ज्या लोकांनी तुमच्याकडून पैसे उसने घेतले आहे ते पैसे तुम्हाला परत करण्यासाठी प्रोत्साहित होतील. जर हे घडले नाही तर अन्य स्रोतातून तुम्हाला पैसे मिळतील.
- आपल्याला हप्ते भरण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळेल आणि कर्जमुक्त होण्यासाठी वेळेवर कर्ज फेडू शकाल.
- तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल चांगले परिणाम आणि फायदा दिसून येईल.
- कोणत्याही प्रकारचा घोटाळा आणि फसवणुकीपासून तुम्ही सावध राहून सुरक्षित राहाल.
विश्व शक्तीशी संपर्क बनवणे हा आर्थिक समस्यांवर सर्वोत्तम उपाय आहे आणि हे तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आणि आर्थिक स्थिरतेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल.

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.