शेतक-याच्या जीवनात शेतीचे महत्व

शेती लघुप्रतिमा

प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील विविध टप्प्यातून जावे लागते, शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य आणि निवृत्त जीवन या त्या पाय-या होत.

भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करतात. शेतकरी प्रामुख्याने मौसमी पाऊस आणि एक शक्तीशाली कृषि पुरवठा साखळी व्यवस्थापन यावर निर्भर असतो. शेतकऱ्यांनी ग्राहक, नियामक, अन्न प्रक्रिया आणि किरकोळ विक्रेत्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. आधुनिक शेती अशा समस्यांवर वेगवेगळे उपाय देते. मात्र हे उपाय नेहमीच प्रत्येक शेतक-यासाठी मदतपूर्ण ठरतील असे नाही, तसेच त्यांची शेतजमीन आणि गरजा या वेग-वेगळ्या असतात.

सामान्यपणे, शेतक-यांना शेतीविषयी अशा समस्यांचा सामना करावा लागतो:

  • शेतीत नुकसान
  • शेतात पिक कमी येणे
  • कर्ज
  • उत्पन्न नसणे
  • फायदा कमी
शेती लघुप्रतिमा

याचा संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो?

अशा प्रकारच्या समस्यांचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम होऊ शकतो. शेतीशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात जसे की, कौशल्य वाढविणे, मार्गदर्शन, समुदेशन घेणे, प्रार्थना करणे इत्यादी. परंतु तरीही, त्यांना त्यांच्या शेतीत सकारात्मक बदलांचा अनुभव येत नाही. यामुळे ताण-तणाव, चिंता, भीती निर्माण होते आणि कुटुंबात दुःख आणते.

हे का घडते?

तुम्हाला याचे उत्तर जाणून आश्चर्य वाटेल

मानव गुरूंच्या मते, यामागील खरे कारण हे आहे की ती व्यक्ती विश्व शक्तीच्या योग्य प्रकारे संपर्कात येत नाही.

आपण विश्व शक्तीशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतो?

वैश्विक ऊर्जा

वर्ष 2000 पासून मानव गुरूंनी त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या राहत्या घरात विश्व शक्तीशी संपर्क साधण्याचा अनोखा मार्ग दाखविला आहे.

शेतीत प्रगती साधण्यासाठी मानव गुरूंचे मार्गदर्शन अतिशय सोपे आहे.

प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या जन्मदिनांकाप्रमाणे 4 उच्च कंपन तरंग आणि 4 निम्न कंपन तरंग असतात, 4 उच्च कंपन तरंगांच्या मदतीने, मानव गुरू व्यक्तीला विश्व शक्तीच्या अद्वितीय कंपन तरंगाशी संपर्क साधण्यासाठी मार्गदर्शन करतात.

जेव्हा ते त्यांच्या योग्य/उच्च कंपन तरंगासह विश्व शक्तीशी संपर्क साधतात, तेव्हा विश्व शक्ती त्या व्यक्तीच्या शरीरात आणि त्यांच्या घरात संचालित होते. ही विश्व शक्ती नंतर रक्तासोबत वाहते आणि शिरा आणि धमन्यांमधून संपूर्ण शरीरात फिरते आणि अवयवांमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करते. हे शरीरातील कोट्यवधी पेशी आणि अवयवांना ऊर्जा देखील प्रदान करते आणि त्यांना मजबूत होण्यास मदत करते आणि शरीराच्या सुरळीत कार्यास मदत करते.

वैश्विक ऊर्जा

याचा परिणाम म्हणून, नवव्या दिवसापासून पुढे व्यक्तीला सकारात्मक बदल दिसायला सुरूवात होते जसे की:

  • शेतीत फायदा होणे
  • शेतात पीक चांगले येणे
  • कर्ज फेडणे
  • स्थिर उत्पन्न सुरू होणे

तुम्हाला शेतीत प्रगती करायची आहे का?

फक्त या 3 चरणांचे अनुसरण करा:

चरण 1

या क्रमांकावर कॉल करा 9739400311
किंवा
फॉर्म भरा

Loading...

सबमिशन यशस्वी

Thanks For Submitting Your Details

तुमची समस्या शेअर करा

चरण 2

वैयक्तीक चर्चा

तुमची समस्या शेअर करा

आम्ही तुम्हाला तुम्ही नमूद केलेल्या तुमच्या सोयीस्कर तारीख आणि वेळेनुसार कॉल करू.

आपण यावर तपशीलवार चर्चा करू:

  1. शेतीतील सद्य परिस्थितीबद्दल
  2. मानव गुरूंचे दिव्य ज्ञान तुम्हाला फक्त 9 ते 180 दिवसात शेतीत प्रगती साधण्यासाठी कशा प्रकारे मदत करेल

चरण 3

मानव गुरूंचे मार्गदर्शन कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आहे.

मानवगुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील

यात खालील बाबींचा समावेश आहे:

  1. व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही तुम्हाला विश्व शक्तीच्या संपर्कात येण्यासाठी तुमच्या घरात/कार्यस्थळी काय करायला हवे हे सांगू आणि बाकीचा तपशील आपल्याला पीडीएफ स्वरूपात पाठविला जाईल.
  2. मानव गुरूंकडून चैतान्वित केलेली उच्चस्तरीय कंपन तरंग असलेली सामग्री आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल.
  3. आम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी 4 उच्च कंपन तरंग (अनुकूल दिशा) आणि 4 निम्न कंपन तरंग (प्रतिकूल दिशा) याबाबतची माहिती देऊ. याचा तपशील पीडीएफ मध्ये नमूद केला जाईल.
  4. तुम्ही मानव गुरूंचे मार्दर्शन लागू केल्यानंतर आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही मानव गुरूंचे मार्गदर्शन योग्य प्रकारे लागू केले आहे का नाही, याची खात्री करून घेऊ.
  5. आम्ही फोन कॉलद्वारे 6 महिन्यापर्यंत तुमच्या मासिक प्रगतीचा बारकाईने अभ्यास करू /आढावा घेऊ
मानवगुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील

शेतीतील प्रगतीसाठी तुम्हाला गरज आहे:

संपूर्ण कुटुंबासाठी
मानव गुरूंच्या मार्गदर्शनाची

मानव गुरूंकडून चैतान्वित केलेल्या
उच्च तरंग कंपनीय तरंग असलेल्या सामग्रीची

आता तुम्हाला फक्त मानव गुरूंकडून चैतान्वित केलेल्या उच्च कंपन तरंग असलेल्या सामग्रीचेच पैसे द्यायचे आहे.

जेव्हा तुम्ही सकारात्मक बदल अनुभवाल तेव्हा तुम्हाला मानव गुरूंच्या मार्गदर्शनासाठी स्वेच्छेने जे योगदान द्यायचे असेल ते देऊ शकता.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube
Get Vastu Prediction

Thank you!

Your details have been submitted successfully. Our team will contact you soon.